मनुष्याने मानवी गुणांनी युक्त होऊन जीवन जगावे…! निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापूर (प्रतिनिधी)
विशेष बातमी
“मनुष्य जीवन अनमोल आहे. त्याचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराची ओळख करून भक्ती करावी आणि मानवीय गुणांनी युक्त होऊन सुंदर जीवन जगावे. असे उदगार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी काढले.
